Category: आंदोलन

उद्या अल्टीमेटमनुसार शेवटचा दिवस , निरोप न आल्यास सलाईन काढणार , मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

जालना : जालन्यातील  आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे  यांच्या उपोषणाचा आज अकरावा  दिवस आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं, अशा विनंतीचं पत्रही…

मायबाप -सरकार बळीराजाचे अश्रू पुसा, शेवगाव-पाथर्डी तालुक्यात दुष्काळ जाहीर करा… वंचित बहुजन आघाडीची प्रांत कार्यालयासमोर निदर्शने

शेवगाव : शेवगाव-पाथर्डी तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.शेतकऱ्याने शेतामध्ये पेरणी व खत फवारणीसाठी कर्ज काढून शेतीची मशागत केली आहे ऐनवेळी वरूणराजाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट…

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली , उपोषण मंडपातच सलाईनवर ; कार्यकर्त्यांना टेन्शन

जालना  : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्राणपणाला लावले आहेत. जरांगे पाटील गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज नवव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, तरीही ते आपल्या निर्धारावर…

शेवगाव पंचायत समितीचे सभापती सभापती डॉ .क्षितिजभैय्या नरेंद्रजी पाटील यांच्या मागणीला यश

शेवगाव : मा.आमदार नरेंद्रजी घुले पाटील आणि मा.आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाणी न सोडल्यास तीव्र प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनादवारे दिल्या नंतर प्रशासनाला पाणी सोडण्यास भाग पडले. शेवगाव…

मुळा धरणातून शेतीसाठी तातडीने आवर्तन सोडवण्याची मागणी

अहमदनगर : पावसाचा लहरीपणा कमी पाऊसमान दुष्काळ सदृश्य परिस्थिती यामुळे पाण्या अभवी पिके सुकू लागली आहेत .त्यामुळे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यासमोर पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे. मुळा धरणात पाणीसाठा…

बाभळेश्वर – कडुस ( मुंबई ) विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही. अतिउच्च वाहिणीच्या भूसंपादनाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

आळेफाटा : बाभळेश्वर – कडुस(मुंबई ) विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही.अति.उच्च वाहिणीच्या टॉवरच्या बांधकामाचे काम शेतक-यांनी बंद पाडले.बाभळेश्वर ते मुंबईकडे जाणारी लाईन उभारून पुर्ण झाली आहे.केवळ आळे गावात काम शेतकऱ्यांनी बंद…

बेपत्ता पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्यास 51रुपयांचे बक्षिस | शेतकरी आक्रमक,स्वाभिमानी कडून बक्षीस

बीड : मागील पाच दिवसापासुन जिल्हात आवकाळी पाऊस सैताना सारखा पडत आडे. गारपीट आणि वादळी वाऱ्याने रंबी हंगामातील पिके फळबागा उध्वस्त झाल्या आहे. विजपडुन शेतकरी व मुकी जनावरे दगावली आहेत.…

बी एस एन एल च्या मोबाईल टॉवर रेंज संदर्भातील प्रश्न तात्काळ सोडवावा ,अन्यथा युवासेना अकोले तालुक्याच्या वतीने आंदोलनाचा इशारा

अकोले :- युवासेना अकोले तालुक्याच्या वतीने खीरवीरे येथील मोबाईल टॉवर रेंज संदर्भात बी एस एन एल च्या कार्यकारी अभियंता मा. बोऱ्हाडे मॅडम यांना निवेदन देऊन सदर विषयात तात्काळ लक्ष देऊन…

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचाऱ्यांचा एल्गार

पुणे  : सरकारी कर्मचाऱ्यांचा पुण्यात भव्य   मोर्चा काढला आहे. जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी सरकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत.…

संभाजीनगरमध्ये MIM च्या आंदोलनात झळकले औरंगजेबाचे फोटो; इम्तियाज जलील म्हणतात…

औरंगाबाद:  औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुन्हा पेटला आहे. औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील   चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.  नामांतराला विरोध करण्यासाठी शहरात MIM चं आंदोलन…

error: Content is protected !!