टोल वसुली जोमात मात्र खड्ड्यांमुळे माळशेज घाट महामार्ग गेलाय कोमात , घाटातील प्रवास ठरतोय जीवघेणा
ओतूर : माळशेज पट्ट्यातील कल्याण-नगर हा अत्यंत महत्वाचा महामार्ग २४ तास वर्दळीचा असून महामार्गांवर मढ (ता. जुन्नर )ते माळशेज घाटापर्यंत रस्त्याला प्रचंड प्रमाणात मोठमोठे खड्डेच खड्डे पडले आहेत, पावसामुळे रस्त्याचे…