1 नोव्हेंबरपासून कार चालकांना पाळावा लागणार नवा नियम, अन्यथा भरावा लागेल दंड !
मुंबई देशभरासह राज्यात रोज अनेक अपघात होत असतात. काही अपघात हे वाहन चालकांच्या चुकीमुळे होतात. तर काही रस्त्यांवरील असुविधेमुळे होतात. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. मृतांचे प्रमाण कमी व्हावे…