सीमा सोनवणे सरपंच रत्न व ग्राम रत्न पुरस्काराने सन्मानित
उदापूर : डिंगोरे येथील सरपंच सौ सीमा रमेश सोनवणे व त्यांचे सहकारी उपसरपंच निलेश लोहोटे यांनी मागील वर्षी सरपंच व उपसरपंच पदाला येणारे मानधन गावच्या विकासासाठी देऊन इतर सरपंचांपुढे एक…
उदापूर : डिंगोरे येथील सरपंच सौ सीमा रमेश सोनवणे व त्यांचे सहकारी उपसरपंच निलेश लोहोटे यांनी मागील वर्षी सरपंच व उपसरपंच पदाला येणारे मानधन गावच्या विकासासाठी देऊन इतर सरपंचांपुढे एक…
पुणे : आधीच महागाईचे चटके बसत असताना दुसरीकडे पुणेकऱ्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. पुण्यात आजपासून सीएनजी गॅस दरात (CNG Price Hike) वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजी दरात (Pune CNG…
नाशिक : लग्न म्हटलं कि दोन जीवांचं मिलन. शिवाय या दोन जीवांमुळे दोन कुटुंब देखील एकत्र येतात. संसाराला सुरवात होते. मात्र अलीकडच्या काळात लग्न जुळवणं मुश्किल तर तुटणं एकदम सोप्प…
पिंपरी चिंचवड : हौशी आणि अतिउत्साही बुलेट राजांवर पिंपरी चिंचवड पोलिसांची करडी नजर असल्याचं चित्र आहे. या बुलेट राजांवर पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांकडून कडक दंडात्मक करावाई करण्यात येत आहे. शुक्रवारी एका…
दिल्ली : दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धाच्या हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणाचं नाव आफताब असून तो मृत श्रद्धाचा लिव्ह-इन…
पुणे : पीएमपीएल बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. गाडी ओव्हर टेक करण्याच्या कारणावरुन पीएमपी चालक दुचाकी चालकामध्ये झाला वाद आणि या वादाचे रुपांतर झाले हाणामारीत झालं.…
महाराष्ट्र पोलिसमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलिस विभागाने कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत कॉन्स्टेबलच्या 18000 पेक्षा अधिक पदांची…
सोलापूर :- सोलापूरचे उद्योजक श्री रविंद्र माणिक गोयल यांना वसंत सोशल फाउंडेशन, नाशिक आयोजित क्रांतीवीर वसंतराव नाईक राज्यस्तरीय पुरस्काराने २०२२. नाशिक येथे सन्मानित करण्यात आले. वसंत सोशल फाउंडेशन, नाशिक यांच्या…
दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी आज देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड…
सत्तांतरापासून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदाल हल्लाबोल करत आहेत. या सर्व वार-पलटवारांदरम्यान राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी राज्यातील शिंदे सरकार काही महिन्यांत पडणार असल्याचे वक्तव्य केले होते.…