मुंबई – अहमदाबाद हायवेवर ट्रकला भीषण आग
पालघर : पालघर जिल्ह्याच्या मधून जाणारा मुंबई ते अहमदाबाद हायवे असून या हायवेला रात्रंदिवस गाड्या चालू असतात, पालघर जिल्ह्यातील मनोर वाडाखडकोना या ठिकाणी डोंगरदरीतून हा हायवे जात असल्याकारणामुळे या ठिकाणीहल्ली…
पालघर : पालघर जिल्ह्याच्या मधून जाणारा मुंबई ते अहमदाबाद हायवे असून या हायवेला रात्रंदिवस गाड्या चालू असतात, पालघर जिल्ह्यातील मनोर वाडाखडकोना या ठिकाणी डोंगरदरीतून हा हायवे जात असल्याकारणामुळे या ठिकाणीहल्ली…
जुन्नर : महाराष्ट्र राज्य वक़्फ़ बोर्डाच्या दि. ०५ मधील बैठकीतील ठराव क्र. १७ हा नोंदणीकृत वक़्फ़ संस्थावर जाचक व अन्यायकारक असून वक़्फ़ मंडळाने सदर ठराव त्वरीत माघे घ्यावा अशी मागणी…
अहमदनगर : पावसाचा लहरीपणा कमी पाऊसमान दुष्काळ सदृश्य परिस्थिती यामुळे पाण्या अभवी पिके सुकू लागली आहेत .त्यामुळे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यासमोर पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे. मुळा धरणात पाणीसाठा…
जुन्नर: दिनांक २५.रोजी सकाळी पंचायत समिती जुन्नर येथे मिटिंग आयोजित केली होती मिटिंगमध्ये शासकीय अधिकारी मा.सबनिससाहेब तहसीलदार जुन्नर ,मा.तिटकरे सो. संजय गांधी निराधार समिती जुन्नर, मा.कोल्हेमँडम पंचायत समिती जुन्नर, मा.ठाकरे…
पुणे : आपल्याकडे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पवित्र समजले जाते. आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक नेहमी प्रयत्न करत असतात. त्यामुळे विद्यार्थीही शिक्षकांचे नेहमी आदर करतात. यामुळे शिक्षकी व्यवसायसारखे समाधान इतर कोणत्याही…
उदापूर : माळशेज घाट मार्गावर सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान कल्याण वरून नगरच्या दिशेने येणाऱ्या जड वाहतूक करणारा ट्रक मढ जवळील खिंडीमध्ये खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे तसेच साईडला असलेला भराव खचला…
पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा यंदा समारोप होणार आहे. यानिमित्त देशभरात विविध उपक्रम घेतले जात आहे. घर घर तिरंगा, हा उपक्रमही राबण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साह सर्वत्र दिसणार आहे.…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी बंड झाले होते. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत शिवसेना, भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार गेले. शरद…
पुणे : पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. पुणे शहरात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरीक घाबरलेले आहेत. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना घडत आहे. परंतु…
पुणे : केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास व्हावा. महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी वेळोवेळी विविध सरकारी योजनांची सुरुवात…