सत्यशोधक समाजाची गरज निर्माण झाली आहे– सुशीलकुमार शिंदे
ओतूर : महात्मा जोतिबा फुले यांनी 150 वर्षांपूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. परंतु सध्याची परिस्थिती पहाता देशात आणि समाजात त्याच विचारांची गरज सध्या निर्माण झाली असून ही चळवळ पुन्हा…
ओतूर : महात्मा जोतिबा फुले यांनी 150 वर्षांपूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. परंतु सध्याची परिस्थिती पहाता देशात आणि समाजात त्याच विचारांची गरज सध्या निर्माण झाली असून ही चळवळ पुन्हा…
ओतूर (प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिक संघ,ओतूरच्या तर्फे ओतूर मध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशी व पर्यटकांना जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळांची माहिती मिळावी म्हणून पर्यटन स्थळांचा नकाशा ओतूर एस.टी.बस स्थानक येथे लावण्यात आलेला असून…
पाथर्डी: पाथर्डी तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाने पैसे काढून दागिने लहान ठेवून हजारो रुपयाचे बियाणे मातीमोल झालेले आहेत. तालुक्यामध्ये कापूस उडीद मूग बाजरी सोयाबीन हे पिके…
ओतूर (प्रतिनिधी) : जुन्नर तालुक्यातील बिबट्याची दहशतीत चागलीच वाढ झाल्याचे ओतूर परिसरात दिसून येत आहे. अहिनवेवाडी सारणी येथील लक्ष्मण दत्तात्रय डुंबरे (वय ७१) हे आपल्या मुला समवेत मोटार सायकल वरुन…
ओतूर : महाराष्ट्रातील मुस्लिम समाज हा शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तसेच सामाजिक व राजकियदृष्ट्या अतिशय मागासलेला आहे. केंद्र सरकार द्वारे स्थापन करण्यात आलेल्या अनेक आयोगाच्या शिफारशीत तसे स्पष्ट मत जाहिर केलेले आहेत.…
ओतूर : अवघ्या ९ दिवसांनी १९ सप्टेंबरला गणेशोत्सव साजारा होत आहे .उत्सव साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळे तयारीला लागली असून ओतूर पोलीस उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी…
जुन्नर : महाराष्ट्र राज्य वक़्फ़ बोर्डाच्या दि. ०५ मधील बैठकीतील ठराव क्र. १७ हा नोंदणीकृत वक़्फ़ संस्थावर जाचक व अन्यायकारक असून वक़्फ़ मंडळाने सदर ठराव त्वरीत माघे घ्यावा अशी मागणी…
पुणे : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या दोन घटनांनंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यात पुणे पोलीस आयुक्तांनी पोलिसांना कठोर सूचना दिल्या आहेत सोबतच कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत 5 अधिकाऱ्यांसह 10…
नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही भाष्य केले. 15…
मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जात होते. मात्र, अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्या…