पब्जी खेळताना ओळख झाली , भेटायला आल्यानंतर तिला पळवून नेण्याचा प्रयत्न , संगमनेर शहरातील घटना

संगमनेर :- शहरातून  धक्कादायक घटना समोर आली असून सोशल मीडियाच्या  माध्यमातून ओळख झालेल्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून…

शिवसेनेकडून जाहिरातबाजी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वेमध्ये किती टक्के मिळाली मते

मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जात होते. मात्र, अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्या…

आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार ? पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं ?

आळंदी : पालखी सोहळ्याला काही प्रमाणात गालबोट लागलं आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. मंदिरातील प्रवेशावरुन हा वाद झाला आहे.  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्या दरम्यान तणावाचं…

बाभळेश्वर – कडुस ( मुंबई ) विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही. अतिउच्च वाहिणीच्या भूसंपादनाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

आळेफाटा : बाभळेश्वर – कडुस(मुंबई ) विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही.अति.उच्च वाहिणीच्या टॉवरच्या बांधकामाचे काम शेतक-यांनी बंद पाडले.बाभळेश्वर ते मुंबईकडे जाणारी लाईन उभारून पुर्ण झाली आहे.केवळ आळे गावात काम शेतकऱ्यांनी बंद…

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या ! 11 वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर , 8 जूनपासून होणार सुरुवात तर 19 जूनला पहिली गुणवत्ता यादी

पुणे  : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  दहावी बोर्डाचा ( SSC Result) निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्र जाहीर झाले आहे. ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेला 8…

SSC मुंबई , पुणे , कोकण कुठल्या विभागाचा किती टक्के निकाल जाणून घ्या

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा असलेल्या 10 वी च्या शालान्त परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. विद्यार्थी, पालक, नातेवाईक आणि मित्र परिवार सर्वांच दहावीच्या निकालाकडे लक्ष असतं. कारण दहावीच्या निकालावर पुढील…

कुठे पाणी टंचाई तर कुठे पाणीच पाणी, पुण्यासह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सततधार

पुणे : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही परिसरात गारपिटीला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने अनेक पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. दिवसभर पुण्यात उकाडा जाणवत होता. मात्र पावसामुळे…

स्वराज्य संघटना 2024 मध्ये महाराष्ट्रात निवडणूक लढवणार ; संभाजीराजे छत्रपतींची घोषणा

पुणे : महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य संघटना 2024 मध्ये महाराष्ट्रात निवडणूक लढवणार, असं वक्तव्य स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. ते आज पुण्यात अधिवेशनात बोलत…

जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला ; पदभार घेण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत, खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन, जत्रा-यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्‍वस्तांच्या निवडी झाल्या. या निवडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून जेजुरी  बाहेरील…

पुणे काँग्रेसचे पदाधिकारी विकास टिंगरेंनी कार्यालयातच संपवलं आयुष्य ; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात आत्महत्येचं  प्रमाण वाढत आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विकास टिंगरे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी गळफास घेऊन…

error: Content is protected !!